आठोळी
उपक्रम
विषय - वलय
संघर्षातून यशाकडे
दु:खातून सुखाकडे
पूर्ण होते वलय
ओढ असते पूर्णत्वाकडे
पृथ्वी ही गोल आहे
हेच पूर्ण वलय आहे
रात्रीनंतर दिवसाचे
ऊगवणे मात्र नक्की आहे .
रचना
श्रीमती माणिक नागावे
कुरुंदवाड , ता. शिरोळ ,
जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment