आठोळी
उपक्रम
विषय - वलय
संघर्षातून यशाकडे दु:खातून सुखाकडे पूर्ण होते वलय ओढ असते पूर्णत्वाकडे
पृथ्वी ही गोल आहे हेच पूर्ण वलय आहे रात्रीनंतर दिवसाचे ऊगवणे मात्र नक्की आहे .
रचना श्रीमती माणिक नागावे कुरुंदवाड , ता. शिरोळ , जि. कोल्हापूर
No comments:
Post a Comment